Kalsarp Puja Trimbakeshwar Nashik Pandit Deepak Shastri Ji Mobile No.mobile9960637883

चतुर्दशी दोष शांती


कृष्ण पक्ष चतुर्दशीच्या दिवशी जर जातकाचा जन्म झाला तर त्याला दोष लागतो आणि याचा वाईट परिणाम त्याच्या जीवनावर पडतो आणि अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणून याची शांती केली पाहिजे.